Narendra Modi: मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील एका कार्यक्रमात या हल्ल्यावर भाष्य केलं आहे.”दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.