जो ‘जाणता राजा’ असतो त्याला सर्वच जाणता आले पाहिजे. मग ते रण युद्धाचे असो वा राजकारणाचे, राजाला जाण नसेल तर किल्ले धारातिर्थी पडतात. महाराष्ट्रात पाच दशकांचे राजकारण पाहणाऱ्या शरद पवारांना हातचे किल्ले कसे वाचवायचे आणि हातून गेलेले किल्ले परत कसे मिळवायचे याचा प्रदीर्घ अनुभव आहे. चातुर्य हे तर पवारांचेच पर्यायी नाव वाटावे इतके ते त्यांच्याशी एकरूप झाले आहे. निवडणुकीच्या मैदानातील पवारांचे हे चातुर्य दरवेळी महाराष्ट्र अनुभवतच असतो. पण, राजकीय मैदानाबाहेरही पवारांचे हे चातुर्य प्रयोग सुरूच असतात. चातुर्याचा हा नवीन अध्याय घडला तो दिल्लीच्या साहित्य संमेलनात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा