जिल्ह्याची अर्थसत्ता म्हणून ओळखल्या जात असलेल्या एका सहकारी संस्थेची वार्षिक सभा गेल्या आठवडय़ात पार पडली. सभेची वेळ दुपारी असल्याने उपस्थित सभासदांच्या पोटपूजेची व्यवस्था आणि मुख्य सभेच्या ठिकाणी मनोरंजनासाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही नवीनच प्रथा यावेळी पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळाली. जिल्ह्याच्या उंबरठय़ावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले असताना ही चैन परवडणारी नसताना एवढा उपद्वय़ाप कशासाठी असा प्रश्न पडला नसता तरच नवल. मात्र, पक्षिय मतभेद खुंटीला टांगून सुखेनैव कारभार करत, नकारात्मक माहिती माध्यमातून येऊ नये यासाठी कोंबडे झाकून ठेवण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, झाकलेला कोंबडा टोपलीखाली निसर्गनियमाने आरवलाच.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा