

‘विज्ञानवाहिनी’ संस्थेची फिरती प्रयोगशाळा एका वर्षात सुमारे १५० शाळांना भेट देते.
एखादा प्राणी आजारी वा अपघातग्रस्त असल्याची माहिती मिळताच संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी जातात आणि त्या प्राण्याला आवश्यक उपचार मिळवून देतात. गरज…
डोळय़ांसमोर ध्येय निश्चित आहे, ते गाठण्याची क्षमता आहे, मेहनतीची तयारी आहे, पण ध्येयापर्यंत पोहोचवणारी वाटच गवसलेली नाही, असे अनेक तरुण…
आदिवासी पाड्यांवरील मुलेमुली नद्या-नाले ओलांडण्याचे दिव्य पार करत असताना या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एकलव्य इंडिया फाऊंडेशन’ सातत्याने काम…
चालू हंगामात मे महिन्याच्या मध्यापासून अनेक भागात पाउस पडत असून हंगामाच्या सुरूवातीलाच चांगला पाउस झाल्याने खरीपाचा पेरा यंदा लवकर झाला…
ऊस एकेकाळी सर्वांत सोपे आणि सहज उत्पन्न देणारे नगदी पीक समजले जायचे. त्यामुळेच या पिकाला आळशी पीक असेही म्हटले जायचे.…
सजग पिढी घडवायची, तर चार भिंतींपलीकडचे जग, तेथील समस्या, देश-समाजाप्रतिची कर्तव्ये, संविधानाने दिलेले हक्क, याचेही भान हवेच. ते यावे म्हणून…
मेंदूची अपुरी वाढ, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांगपणा यामुळे सामान्य मुलांपेक्षा विकासाची गती संथ असलेल्या मुलांचे आयुष्य संघर्षमय असते.
जगातील वैविध्य स्वीकारण्यात, आपल्यापेक्षा वेगळ्या आकलनक्षमता असणाऱ्या व्यक्तींना समजून घेण्यात समाज अनेकदा कमी पडतो.
ऊसतोड मजुरांची मुले शिकावित, त्यांच्या मुलींची बालविवाहाच्या जाचक प्रथेतून सुटका व्हावी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि विकासासाठी उपलब्ध असणाऱ्या संधींचा…
मानसिक आजारांमुळे कुटुंबीयांनी वाऱ्यावर सोडलेल्या, पदपथांवर राहणाऱ्या, तिरस्काराचा विषय ठरणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचा आणि सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्याचा…