

कृषी विज्ञान क्लिष्ट आहे. त्यासाठी मोठे विदा (डेटा) विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक आहे. नजीकच्या भविष्यात शेतीतील तंत्रज्ञान क्रांतिकारी…
बदलत्या परिस्थितीत टिकाऊ पदार्थ निर्माण करण्याच्या प्रयत्नातून द्राक्षापासून बेदाणा निर्मिती सुरू झाली, याला आता भौगोलिक मानांकनही मिळाले आणि चवही जगभर…
कवलापूरची काळी माती आणि सवाळ पाणी हे गाजराला आवश्यक घटक नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर लागवड…
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तमदलगे गाव हे शेतीतील नाना प्रयोगांसाठी ओळखले जाते. इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचा बगीचा चांगलाच फुलवला आहे.…
केळी या फळपिकाचा जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, अलीकडच्या काळात कमी व अधिक तापमानासह गारपीट,…
पाण्याचा अमर्याद वापर, बदलते हवामान, मजुरीबरोबरच खतांचा वाढता दर यामुळे ऊस शेतीही आतबट्ट्याची ठरत आहे.
शेती करण्यापेक्षा जमिनी विकण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा भर आहे. मात्र योग्य नियोजन केले तर कोकणातील शेती फायदेशीर ठरू शकते.
Dr. Manmohan Singh Death : पंतप्रधान पदासाठी स्वत:हून त्यांनी प्रयत्न केले नाहीत हे खरेच, पण एकदा हे पद मिळाल्यानंतर त्याकडे…
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारताचे स्थित्यंतर घडवून आणणारे शिल्पकार म्हणून, आपला देश अटलजींप्रति सदैव कृतज्ञ राहील.
आदिमानवापासून प्रवास करत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यापर्यंत आपण प्रगती केली आहे. कृषी क्षेत्रामध्ये पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा वापर हा फार पूर्वीपासून…
या पुस्तकातील एका प्रकरणात बेनेगल यांनी आपल्या चित्रपटप्रवासावर भाष्य केले आहे. त्याचा हा संपादित अंश त्यांच्याच शब्दांत...