नांदेड, लातूर आणि धाराशिव मतदारसंघांत ‘फुटणार हो काँग्रेस फुटणार’ अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांनी अशोकराव चव्हाण कधीही भाजपमध्ये येतील, असे विधान माध्यमांपर्यंत पोहोचविले. मात्र साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत चव्हाण यांनी या चर्चेचे खंडन केले. आता लातूरमध्येही ही चर्चा सुरू आहे. नांदेड आणि लातूर मराठवाडय़ातील काँग्रेसचे मजबूत गड. पण हे गड आता भाजपकडे झुकले असल्याची चर्चा सुरू आहे. धाराशिवमधील लिंगायत मतदारांच्या पट्टयात प्रभाव असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचीही चर्चा सुरू झाली आहे. तारीख वारासह छातीठोकपणे बघा हो, निवडणुकीपूर्वी काँग्रेस फुटणार या चर्चेला पेव फुटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा