हिंगोली येथील या शिक्षिका, स्वत: दोन्ही पायांनी अधू, मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मागे त्या खणखणीतपणे उभ्या राहिल्या आहेत.सुरुवातीला आत्महत्येविरोधात प्रचार सुरू केला, पण नंतर मात्र पगारातले पैसे आणि शेती उत्पन्नाच्या आधारे त्यांनी या मुलांना सर्वार्थाने मायेचे छत्र द्यायचे ठरवले. ‘सेवासदन’ वसतिगृह स्थापन करून आज त्या या मुलांच्या मीराई झाल्या आहेत. अनाथांच्या नाथ झालेल्या मीरा कदम आहेत यंदाच्या दुर्गा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा