राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) गेल्या पाच वर्षांत कोणती कामे करण्यात आली आणि त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती. आता सद्य:स्थिती काय आहे आणि कोणत्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम झाले असून यामुळे करोनानंतरच्या काळात महामंडळाची राज्याच्या विकासात नेमकी काय भूमिका असणार आहे. अशा सर्वच प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी नगरविकासमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेली विशेष मुलाखत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा