शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवाने आपले जीवनमान उंचावले आहे. आदिमानवापासून प्रवास करत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यापर्यंत आपण प्रगती केली आहे. कृषी क्षेत्रामध्ये पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा वापर हा फार पूर्वीपासून केला जात आहे. त्याचा उल्लेख आपल्याला वेदांत आणि उपनिषदांत आढळतो. सुरुवातीच्या काळात सेंद्रीय खतांचा वापर, त्यानंतर रासायनिक खतांचा वापर व सध्याच्या काळामध्ये विद्राव्य खतांचा वापर करण्यापर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बदल होत गेले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा