मानवी शरीराची प्रथिनांची गरज भागविण्यासाठी कडधान्ये महत्त्वाची मानली जातात. या कडधान्यात हरभरा हे द्विदल कडधान्य महत्त्वाचे आहे. यंदा पावसाचा लहरीपणा असल्याने खरिपाचा पेरा वेळेत होऊ शकला नाही, तर उशिरा झालेल्या अपुऱ्या पावसाने मोकळ्या रानात हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मात्र, अद्याप सुरू असलेले ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. याचा बंदोबस्त शास्त्रशुद्ध केला आणि तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी केली तर निश्चितच उत्पादनात येणारी घट टाळता येऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा