गेल्या वर्षी तब्बल ४.७५ लाख भारतीय क्षयरोगामुळे ( टीबी) मरण पावले. हा सरकारी आकडा आहे. तो कदाचित जास्तही असून शकतो. नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या क्षयरोग नियंत्रण परिषदेमध्ये पंतप्रधानांनी सर्व राज्यांना क्षयरोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘क्षयरोगमुक्त भारत’ हे ध्येय साध्य करण्यासाठी २०२५ पर्यंतची मुदत पंतप्रधानांनी दिली आहे. आजघडीला तरी हे एक अत्यंत कठीण असे आव्हान आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा