अखेर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असला की काय काय होऊ शकते, हे अर्थसंकल्पातून पुन्हा दिसले. वास्तविक, यंदाच्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना बरेच काही खरोखरीच मिळावे, अशा रास्त अपेक्षा ठेवण्यासाठी कारणे बरीच होती. पहिले कारण असे की, खुद्द आर्थिक पाहणी अहवालानेच कृषी क्षेत्र आजारी असल्याचे मान्य केले होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कुंठित झालेले आहे, भविष्यात ही स्थिती आणखी संकटमय ठरू शकते, असे इशारेही दिले होते. दुसरे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यांत देशाच्या विविध भागांत झालेली शेतकऱ्यांची आंदोलने. या किसान आंदोलनांतून शेतकऱ्यांचा संताप प्रसंगी हिंसक ठरू शकतो हेही दिसले होते. तिसरे कारण म्हणजे ग्रामीण भागाबद्दलच्या अनास्थेची केवढी जबर राजकीय किंमत मोजावी लागते, हे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलेले होते .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा