

कधीकाळी नागवेली, नंतर हळद आणि पुढे द्राक्ष-बेदाणा अशी ओळख झालेल्या सांगली जिल्ह्याच्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू असतात.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय चित्रच बदलले. राजकीय अस्थिरता निर्माण झाली.
दोन्ही बाजूंना एक मार्गिका बससाठी राखीव ठेवल्यास इतर मार्गिकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते.
आम्हाला समाजसेवा हा विषय होता. मी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके वाचून दाखवण्याचे काम घेतले.
कृषी मंत्रालयाने गव्हाच्या उत्पादनाचा योग्य अंदाज दिला असता, तर सरकारवर तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती.
तैवानच्या सरकारची अधिकृत भूमिका ही सामंजस्याने मुख्य भूमी चीन व तैवान बेट यांच्या विलीनीकरणाची आहे.
गव्हाच्या निर्यातीवरील बंदीचा १४ मे रोजी झालेला निर्णय अनपेक्षित नव्हता. जे सरकार दरवर्षी शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) वाढवते, तेच…
मध्ययुगीन परकीय मुस्लीम राजवटींनी मागे ठेवलेला एक दुर्दैवी वारसा म्हणजे अनेक मंदिर-मशिदींचे वाद.
काश्मीर खोरे तसे स्वातंत्र्योत्तर काळापासून अशांतच! तिथे दहशतवाद आणि जनतेची आंदोलने हा काही नावीन्याचा भाग नाही.
२०१० पासून १३ हजारांहून अधिक भारतीयांना राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगांत डांबले गेले होते.
एखाद्या देशात एखादी व्यक्ती किंवा एखाद्या समाजावर जर अत्याचार होत असेल तर ती गोष्ट त्या देशाची अंतर्गत बाब राहात नाही.