हळूहळू करत थंडी आता गायब झाली आहे, पण अजून उन्हंदेखील तितकीशी तापली नाही आहेत. कॉलेजला, ऑफिसला आपल्याच वेगात जाताना काही झाडांवरचे लाल, केशरी, पिवळे रंग लक्ष वेधून घेत आहेत. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने निवांत चालताना काही गोड वास दरवाळताना जाणवत आहेत. काही तरी बदललं आहे हे जाणवतंय, पण नेमकं काय ते लक्षात आलं नाही आहे. आणि मग रोजच्या बिझी लाईफमध्ये गर्क असताना अचानक कुऽऽहू अशी कोकीळतान कानी पडते आणि उमगतं अरे कोकीळ गातो आहे म्हणजे वसंत ऋतू आला की … वसंत ऋतू कधी सुरू होतो आहे हे बघायला कॅलेंडरची गरज नसते. कालिदास म्हणतो तसं ‘द्रुमा: सपुष्पा: पवन: सुगन्धि: – सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते’, झाडा झाडांवर बहरलेली फुलं आणि हवेत पसरलेला त्यांचा मधाळ गंध खुणावू लागला की खुशाल समजावं वसंत आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा