किरकोळ कारणावरून लगडवाडी (ता. वाई) येथील जगन्नाथ वामन पवार (वय ६२) यांचा खून झाल्याची फिर्याद भुईज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शेतजमिनीत जाण्यायेण्याच्या मार्गावरील रस्त्याच्या कारणावरून खून झाल्याचा संशय त्याच्या मुलानी पोलिसात व्यक्त केला. त्यानंतर गावातील चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुरुवातीला जगन्नाथ पवार यांचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याचा कयास होता. परंतु ज्या रस्त्याने ते शेतात जातात त्या रस्त्याला एकही झाड नाही व वयाच्या ६२ व्या वर्षी ते झाडावर चढणे शक्यच नाही. त्यामुळे त्यांचा शेतरस्त्यातील वादातून खून झाला असावा. त्याप्रमाणे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले, तेव्हा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा