येथील वसंतराव अंबादासराव जोशी मंगरुळकर यांचे शनिवारी (दि. २१) सकाळी पावणेअकरा वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, गिरीष, सतीश, सुहास, उल्हास, अविनाश अशी पाच मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पाíथवावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता औरंगाबाद येथील सिडको एन-६ मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारिता, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी तसेच नातेवाईक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ते पत्रकार सतीश जोशी यांचे वडील होत.
वसंत जोशी यांचे निधन
येथील वसंतराव अंबादासराव जोशी मंगरुळकर यांचे शनिवारी (दि. २१) सकाळी पावणेअकरा वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ८४ वर्षांचे होते.

First published on: 23-09-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of wasant joshi