ठाणे जिल्हा परिषदेच्या वेळुक केंद्रशाळेच्या अंतर्गत येणाऱ्या ११ शाळांचा शिक्षण महोत्सव नुकताच शिरोशी येथे पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रायोगिक शिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. यामुळे ही मुलेही शहरी भागातील मुलांप्रमाणे आपली कल्पकता सिद्ध करतील, असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या कार्यक्रमाला पर्यावरणाचे अभ्यासक देठे, केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा