लोकसभा निवडणुका होताच या जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी चंद्रपूर येथे केली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व रिपाइं आघाडीचे उमेदवार संजय देवतळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा