परीक्षेच्या काळात काम करताना कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा टाळावा. परीक्षेच्या वेळी कोणतेही गैरप्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी दिला.
गुरुवारपासून (दि. २१) बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. जिल्ह्य़ात २३ केंद्रांवर ८ हजार ५६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  २ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ४५ केंद्रे आहेत. या केंद्रांवर १५ हजार ४३० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, या व अन्य तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सभागृहात बैठक घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, शिक्षण संस्थाचालक, केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कॉपी व इतर गैरप्रकारांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. यासाठी परीक्षा निर्भय वातावरणात पार पाडाव्यात, कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही, तसेच फिरते पथक परीक्षा केंद्रांची केव्हाही पाहणी करील, असे पोयाम यांनी स्पष्ट केले.

trainee sub inspector took Rs 20000 monthly bribe to ignore action on illegal hookah parlour
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘हप्तेखोरी’ उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
How to Prepare for Government Jobs with Full Time Job
Sarkari Naukri: पूर्ण वेळ नोकरी करताना सरकारी नोकरीसाठी तयारी कशी करावी? परीक्षेत उतीर्ण होण्यासाठी कसे करावे नियोजन?
Teachers unions oppose State Boards decisions with headmasters questioning IAS officers
शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार, आयएएस अधिकाऱ्यांना परीक्षा समजतात काय? शिक्षकांचा थेट सवाल…
Piyush Goyal urged taking garbage photos and sending them to Municipal Corporation for action
कचरा दिसताच छायाचित्र काढा आणि तक्रार करा, खासदार पीयूष गोयल यांचे नागरिकांना आवाहन
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या
Cash stolen from  Delhi Pune flight
विमानाच्या सामान कक्षातील चोरीची जबाबदारी कुणाची?
people need protection who do wrong thing says Shivendrasinh raje
जे चुकीचं काम करतात त्यांना संरक्षण लागते- शिवेंद्रसिंहराजे
Story img Loader