जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.
निर्मल भारत अभियानांतर्गत सन २०११ मध्ये या १३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात परभणी तालुक्यातील जलालपूर, जिंतूर तालुक्यातील सोन्ना, गणंतूर, बोर्डी, सेलू तालुक्यातील कुडा, वाकी, सिराळा, सोनपेठ तालुक्यातील शिरोरी, गंगाखेड तालुक्यातील मुळी, मानवत तालुक्यातील सावरगाव, नरळद व पाथरी तालुक्यातील जैतापूरवाडी या गावांचा यात समावेश आहे. निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ९६ ग्रामपंचायती आजतागायत निर्मल झाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा