पंढरपूरच्या वारीसाठी पैठणमधून नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांनी शनिवारी दुपारी पंढरपूरकडे पालखी नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पूर्वीच दिला होता. त्याचा मार्गही कळविला होता. प्रशासनाकडून दुपारी पालखी काढा असे कोणीही बजावून सांगितले नव्हते, असा खुलासा त्यांनी केला आहे.
नाथ महाराजांच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी लावलेल्या मोठय़ा बंदोबस्ताची तशी गरज नव्हती, असेही ते म्हणाले.
पालखी काढण्याचा प्रस्ताव आमचाच – रावसाहेब गोसावी
पंढरपूरच्या वारीसाठी पैठणमधून नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांनी शनिवारी दुपारी पंढरपूरकडे पालखी नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पूर्वीच दिला होता.
First published on: 01-07-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal of palkhi remove is our raosaheb gosavi