शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या कनिष्ठ विज्ञान विभागातील विद्यार्थी सुजय जाधव हा जेईई मुख्य २०१४ परीक्षेत २८२ गुण मिळवून जिल्ह्य़ात प्रथम आला. नियमित अभ्यास आणि शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे हे यश मिळविता आल्याची प्रतिक्रिया सुजयने दिली आहे. सुजयने आता जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्याला विज्ञान शाखेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा