उन्हाळ्यात शाळांना सुटय़ा असल्या तरी प्रचंड उकाडय़ात, लोडशेडिंग आणि पाणीटंचाईचा सामना करीत प्रवासाला जाणे आता बहुतेकांना जिकिरीचेच वाटू लागले आहे. स्वाभाविकच दिवाळीपासून वर्षांअखेपर्यंत पर्यटनाला निघण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहे. डिसेंबरचा शेवटचा आठवडा या पर्यटन हंगामाचा अगदी उत्कर्षबिंदू! लेह, श्रीनगर, नैनीताल, सिमला ते थेट कन्याकुमारी, उटी, कोडाईकॅनाल आणि आपल्या आसपास अलिबाग, नागाव, इगतपुरी, माथेरानपासून ताडोबा, चिखलदरा.. सगळीकडे अगदी हाऊसफुल्ल आहे. अर्थात त्यामुळे पर्यटनाला जाण्याच्या मुंबईकरांच्या उत्साहावर किंचितही विरजण पडलेले नाही. मुंबईकरांच्या या ‘टुरटुर’चा लेखाजोखा!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा