गुण पडताळणीपेक्षा पुनर्मूल्यांकनानंतर निकालात अधिक बदल
दहावीच्या निकालाविषयी साशंकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुण पडताळणी तसेच उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी गतवेळच्या अहवालावर नजर टाकल्यास गुण पडताळणीपेक्षा पुनर्मूल्यांकनानंतर निकालात अधिक बदल होत असल्याचे लक्षात येते. मागील वर्षी मंडळाने ५१ विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज करताना चूक केली होती. पडताळणीत संबंधितांच्या निकालात झालेल्या बदलाने त्यावर शिक्कामोर्तब केले. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनात ५०३ विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाले.
दहावीचा निकाल घाईघाईत जाहीर केल्यामुळे त्यात अनेक त्रुटी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा