सगळं काही आनंदात आणि सुरळीत सूरू असताना अचानक एक घटना घडते आणि संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. काहीजण अपघातापुढे अपयश स्वीकारतात, तर काहीजण पुन्हा शुन्यापासून सुरुवात करून यशाकडे मार्गक्रमण करतात. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनाक्षी वाळके. चंद्रपूरमध्ये राहणारी मिनाक्षी वाळके ही सामान्य महिला आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. नुकताच त्यांच्यावर एक लघुपट देखील प्रदर्शित झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा