भारतीय समाज आणि परंपरेत मासिक पाळी व स्त्री या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. या संदर्भातील अनेक धार्मिक रूढी व परंपरांचा पगडा समाजमनावर आहे. पाळी असलेल्या स्त्रियांना अनेक ठिकाणांपासून आणि कामांपासून लांब ठेवण्यात येतं. तिचा वावर अशुभ मानण्यात येतो. धार्मिक कार्यात तर सहभागीच होऊ दिलं जात नाही. मासिक पाळीबद्दल जर एवढ्या मोठ्या पातळीवर समज- गैरसमज असतील तर या कालावधीत शरीर संबंध ठेवावेत की न ठेवावेत याबद्दल तर बोलायलाच नको. अर्थात जुन्या जाणत्या पिढीच्या मनामध्ये याबद्दलच्या ठाम भूमिका आहेत. तर नव्या पिढीला या संदर्भात अधिक माहिती घेण्याची आवश्यकता आहेच.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा