पती-पत्नी बराच काळ स्वतंत्र राहत असल्याचा फायदा पतीला घेता येणार नाही, कारण तक्रार झाली त्यादिवशी दोघे एकत्रित राहत असणे पुरेसे आहे. ज्यादिवशी कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार करण्यात आली त्यादिवशी उभयता विवाहित होते, त्यानंतर त्यांच्यात झालेल्या घटस्फोटाचा आधीच्या तक्रारीवर विपरीत परिणाम होणार नाही, असे निरीक्षण नोंदवताना घटस्फोटाने कौटुंबिक हिंसाचार कायद्यातले अधिकार संपुष्टात येत नाहीत असा निर्णय न्यायालयाने दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा