वैवाहिक नाते आणि संसार टिकण्याकरता उभयतांनी समजुतीने आणि सबुरीने घेणे आवश्यक आहे यात काही वादच नाही. मात्र काहीवेळेस परीस्थिती हाताबाहेर जाते आणि वैवाहिक वाद विविध याचिकांच्या रूपात न्यायालयात पोचतात. ‘क्रुरता’ हे घटस्फोटाची मागणी करणार्या याचिकांमधले सर्वात मोठे कारण आहे. ‘क्रुरता’ या संज्ञेची कायद्यात व्याख्या असली तरी ती सर्वसामावेशक नाही आणि असूही शकत नाही. म्हणूनच बदलत्या परीस्थितीत एखादे कृत्य करणे किंवा न करणे ही क्रुरता आहे किंवा नाही, याचा निर्णय न्यायालयांना करावा लागतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा