पावसाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. उन्हाच्या तापापासून पावसाळ्यात सुटका होते. परंतु, पावसाळ्यातील ओलसर, दमट हवा, आर्द्रता रोगजंतू वाढवत असते. आर्द्र हवेत बुरशीजन्य जीवाणू वाढण्याचीही शक्यता अधिक असते. हा धोका सर्वांना असतोच. परंतु, महिलांनी पावसाळ्यात स्वतःच्या स्वच्छतेची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. कपड्यांची निवड, त्वचेची काळजी, वैयक्तिक स्वच्छता अशा अनेक गोष्टी महिलांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे महिलांना पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे माहीत असणे, आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा