Success Story: स्त्रिया समाजाचा अविभाज्य घटक आहेत आणि कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणी आणि विकासात त्यांची अतुलनीय भूमिका आहे. यशाच्या मार्गात अनेकदा अडथळे हे येतातच, पण ते अडथळे पार करून पुढे जायचं असतं. आपण अशाच एका महिलेची कहाणी आज जाणून घेणार आहोत, ज्यांनी कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. दोन मुलांची जबाबदारी पेलत त्यांनी कठीण काळात व्यवसाय तर सांभाळलाच, पण तो नफ्यातही नेला. ही कहाणी आहे मीरा कुलकर्णी यांची. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा