नागरी सेवा परीक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे. परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारत सरकारच्या उच्च नागरी सेवांमध्ये भरतीसाठी घेतली जाते. यूपीएससीच्या उमेदवारांना ही परीक्षा पास होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काही जणांना तर आयएएस, आयपीएस किंवा आयएसएस होण्यासाठी तीन ते चार प्रयत्न करावे लागतात. पण, अनेक जण याला अपवाद असतात. ते पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवतात. तर आज आपण अशाच एका खास महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची आता उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चला तर पाहूयात यांचा जीवनप्रवास.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा