एकतर भल्यापहाटे तुला गावी जाण्याची गरजच नव्हती. बरं, जाण्याचा निर्णय घेतला तो घेतलास पण मग तुला परपुरुषाशी बोलायची गरज काय? त्याच्याशी बोललीस तरी त्याला तू कुठे जातेयस, का जातेयस हे सांगायची गरज काय? त्यातही सर्वांत मोठी चूक कोणती माहितेय? तुझ्यावर अत्याचार सुरू असताना तू कोणताही ‘स्ट्रगल’ केला नाहीस म्हणे. तुझा आवाज बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे तुझ्यावर ओढावलेल्या आपबितीला इतर दुसरं-तिसरं कोणी नाही; तूच जबाबदार आहेस ताई.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा