‘‘असं कसं हो या गाण्यात म्हटलं आहे की, ‘दिल्या घरी तू सुखी राहा!’ म्हणजे मुलींनी काहीही झालं तरी सुखी राहण्याचा प्रयत्न करत राहायचा का ? आणि तिला सासरी खूप त्रास असेल तरीही ‘सुखीच राहा’?’’ कल्याणी ताईंचा आवेश बघून माधवराव हसले. ‘‘अगं, जुन्या काळात लिहिलेलं गाणं आहे ते ! तेव्हाची मानसिकता वेगळी होती. आता तसं राहिलं नाही. एक तर मुली खूप खंबीर आहेत, शिवाय माहेरची मंडळी बरीच जागरूकपणे लक्ष ठेवून असतात. तू नाही का सतत आपल्या मधूची विचारपूस करत असतेस, तिला गरज लागली तर आपण मदतही करतोच न…’’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा