बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्मच समजला जातो. आपल्या पोटात राहणारा एक जीव नऊ महिने जीवापाड जपून या जगात सुखरुपपणे आणणं ही स्त्रीत्वाची सगळ्यांत मोठी कसोटी असते. कितीही अडथळे आले तरीही स्त्री धैर्याने, हिंमतीनं त्याला सामोरं जाते आणि आपल्या बाळाला जन्म देते. आपल्या बाळाला बघितलं की तिच्या सगळ्या वेदना दूर होतात. तिच्यात वेगळंच सामर्थ्य, शक्ती येते. आतापर्यंतची अल्लड तरुणी आई झाली की पूर्ण बदलून जाते. तिला जगात काहीही अशक्य नसतं. याच शक्तीची, सामर्थ्याची मनोधैर्याची प्रचिती नुकतीच बिहारमध्ये आली. बिहारमधल्या या नवमातेनं आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासांत १०वीची लेखी परीक्षा दिली. बिहारसह संपूर्ण देशभरात तिचं कौतुक होतंय!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा