भारतीय समाजात महिलांचं नेमकं स्थान कोणतं आहे? असा प्रश्नच मला पडतो. मुलीचा जन्म होतो तेव्हा ती आपल्या पालकांच्या अधिकारात वाढते, लग्नानंतर तिचा पती तिच्यावर हक्क गाजवतो आणि पतीच्या मृत्यूनंतर ती आपल्या मुलांच्या आधारे जगू लागते. आपल्या संस्कृतीमध्ये महिलांचं जे स्थान सांगण्यात आलंय, ते केवळ वाचनापुरतंच मर्यादित आहे का? २१व्या शतकामध्ये भारतीय समाज पुढारला आहे, असं आपण छाती ठोकून सांगतो. पण जेव्हा याच समाजात काही पारंपारिक प्रथांच्या आधाराने महिलांचे खच्चीकरण केले जाते, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा