शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला सरकारकडून जनजागृती केली जाते. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ म्हणत अनेक योजना राबविल्या जातात. पण फक्त एखादी व्यक्ती सांगतेय म्हणून कोणीही आपल्या मुलांना, मुलींना शिकवत नाही. त्यासाठी आई-वडिलांना शिक्षण किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. खेड्यापाड्यांमध्ये अजूनही मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शिक्षणाबद्दल उदासीनता आढळते. नुकतीच माझ्या परिचयातील कुटुंबात एक घटना घडली, ज्यामुळे खरंच लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळलंय का की, अजून ते कळायला कित्येक वर्षे जातील असे प्रश्न मला पडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा