अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने १९ एप्रिल २०२४ रोजी एका घटस्फोट प्रकरणी निकालात असे म्हटले आहे की, विवाह हा एक संस्कार आहे आणि विवाह विधिवत पार पडला नाही तर तो अवैध ठरवला जाऊ शकतो. असा विवाह कायद्यानुसार नोंदणीकृत असला तरीही अवैध मानला जाईल. अशा वेळी संबंधित स्त्रीच्या पोटगी आणि भरणपोषणाच्या कायदेशीर अधिकारांचे काय आणि एखादा विवाह न्यायालयाने अवैध ठरवला असेल तर त्या संबंधातून जन्माला आलेल्या संततीच्या वारसा हक्कांचे काय, असे प्रश्न उपस्थित होतात. म्हणूनच, हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या विवाह वैध ठरविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विधिंची आणि कायद्यांची पूर्तता केली पाहिजे हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा