भारतामध्ये UPSC ही नागरी सेवा / स्पर्धा परीक्षांमधील सर्वांत अवघड परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती अंगी असणे महत्त्वाचे असते. बहुतेक जण IAS, IPS, IFS अधिकारी बनण्यासाठी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतर या परीक्षा देतात. त्यातही साधारणपणे दोन ते तीन प्रयत्नांनंतर काही उमेदवारांना अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा