महाराष्ट्रात विठ्ठल-रखुमाई अशी युगल मंदिरे दिसतात. परंतु, मुख्यतः विठ्ठल आणि रखुमाई म्हणजेच रुक्मिणी एकत्र नसतात. पंढरपूरलादेखील रुक्मिणी मंदिर वेगळे आहे. रुक्मिणी रुसलेली असते म्हणून तिचे मंदिर वेगळे अशा कथा आपल्याला दिसतात. परंतु, रुक्मिणीचा राग एवढ्यापुरताच मर्यादित होता का? रुक्मिणीच्या रागाचा इतिहास काय आहे, रुक्मिणी पंढरपूरला कशी आली आणि विठ्ठल-रुक्मिणी एकत्र का नसतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा