‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ हा श्लोक ऐकला की फार प्रसन्न वाटतं. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. आपल्याकडे आजही अनेक जुन्या प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने साजरे केले जातात. त्यातीलच एक सण म्हणजे नवरात्र… या उत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. पण नवरात्र हा नऊ दिवसच का साजरा केला जातो? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा