लग्न ही महिला आणि पुरुषांच्या जीवनातील एक महत्वाच घटना होय. लग्नानंतर दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढतात. यानंतर त्यांना केवळ स्वत:चा विचार न करता आपल्या कुटुंबाचा आणि साथीदाराचाही विचार करावा लागतो. त्यामुळे लग्नाआधी अनेक निष्काळजी असणारी मुलं-मुली लग्नानंतर जबाबदारीने वागताना आपणाला दिसतात. त्यामुळे अनेकजण लग्नानंतर सुधारतात असंही म्हटलं जातं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा