जुलै महिना स्त्रियांशी संबंधित अनेक घटनांमुळे चर्चेत राहिला. मणिपूरची घटना असो, ज्योती मौर्य, सीमा हैदर, अंजू असो. एकीकडे महिला पुरुषांच्या वासनांच्या बळी ठरत आहेत, तर दुसरीकडे त्या स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करू पाहत आहेत. सर्व बंधने झुगारून परदेशातील प्रियकराकडे जात आहेत. परंतु, अशी काय परिस्थिती निर्माण होते किंवा अशी कोणती वेळ येते की त्या आपला संसार सोडून थेट परदेशातील प्रियकराकडे जातात. आपली अपत्येही सोबत घेऊन जातात आणि त्यांच्या या कृतीबद्दल घरच्यांना काही माहीतही नसते. या घटनांमागे कोणती कारणे असण्याच्या शक्यता आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा