‘‘मी एक प्राध्यापिका… समाजातल्या सुशिक्षित वर्गात माझी गणना होते. विचारी माणसांमध्ये माझी उठबस असते. काहीवेळेला त्यांच्याशी वैचारिक वाद होतात. काही विषयांच्या बाबतीत खंडण-मंडण सुरू राहते. कधीकधी यातून ताणतणावाचे प्रसंगही निर्माण होतात. पण अनेकदा याचं फारसं काही वाटत नाही. पण आपले जवळचेच लोक जेव्हा आापल्याशी एक विधवा म्हणून सणासमारंभात मला अव्हेरतात तेव्हा खूप दु:ख होते. अगदी कालचाच प्रसंग. मी माझ्या भाच्याच्या लग्नाला गेले होते. तसं रीतसर आमंत्रणच होतं मला. भाच्याच्या लग्नात छान आनंदात सहभागी व्हायचं यासाठी मी छान नटूनथटून गेले होते. पण…’’ विधवा हक्क मेळाव्यात सहभागी झालेल्या इंदू यांना ही कहाणी सांगताना हुंदका आवरता आला नाही. निमित्त होतं नाशिक इथला विधवा मेळावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा