विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी एका भाषणाच्या वेळी महिलांना शस्त्रे द्या, तरच या सुरक्षित होतील, असे म्हटले. पण खरंच शस्त्रे दिल्यामुळे महिला सुरक्षित होऊ शकतात का? महिलांना शस्त्रे दिल्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतीलच, कायदा-सुव्यवस्था यांच्यावर शंका उपस्थित होईल. मुख्य गोष्ट म्हणजे महिलांना शस्त्र दिल्यामुळे बलात्कार, छेडछाड हे प्रश्न सुटणार आहेत का? आपल्याला प्रश्नांच्या मुळांवर काम करण्याची गरज आहे. मग महिलांना शस्त्र देण्याऐवजी अजून काही पर्याय आहेत का ? याच्यावर विचार करणे आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा