भारतातील विविध कारखान्यांतून काम करणाऱ्या एकूण ८० लाख कामगारांमध्ये महिलांचे प्रमाणे केवळ १० लाख ६० हजार म्हणजेच १९.७ टक्के आहे आणि गेल्या दोन दशकांपासून या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही, असे अलीकडेच पार पडलेल्या अॅन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीजमध्ये (एएसआय) लक्षात आले आहे. त्याचप्रमाणे या कामगारांमध्ये लैंगिक असमानतेचीही मोठी दरी संपूर्ण देशभरात आहे, असेही अधोरेखित झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा