“डॉक्टर, माझी पाळी थांबून आता दोन वर्ष झाली. अलीकडे आम्हा दोघांमध्ये शारीरिक संबंध येताना मला खूप त्रास होतोय. खूप दुखायला लागलंय. अक्षरशः नको वाटतं ते. पण नवऱ्याला कितीही सांगितलं समजावून तरी त्याला खोटंच वाटतं. मग चिडचिड… भांडणं… काय करू मी?” हे सांगताना ‘ती’ अगदी रडकुंडीला आली होती. ही अवस्था मासिक पाळी थांबलेल्या बऱ्याच स्त्रियांची असते. त्यातल्या खरं तर खूपच कमी स्त्रिया स्त्रीरोगतज्ज्ञाकडे उपचारासाठी येतात. बाकीच्या हा भाग आयुष्यातून संपला, असं गृहीत धरून ते दार कायमचं बंद करून घेतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा