Women Health tips: आजच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे झाले आहे. विशेषत: वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. खासकरून महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वयाच्या ४० व्या वर्षांनंतर असे लक्षात आले आहे की, महिलांना अनेक आजारांनी घेरायला सुरुवात होते. सांधेदुखी, पोट खराब होणे, वजन वाढणे आणि अशा अनेक समस्या आहेत, ज्या वयाच्या या टप्प्यावर येताच सुरू होतात. अशा वेळी महिलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वयाच्या ४० व्या वर्षी महिलांना कोणत्या समस्या उद्भवू शकतात, जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा