सध्या करोनामुळे क्रीडा क्षेत्राला वाईट दिवस आले आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी IPL स्पर्धा करोनाच्या भीतीने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तशातच भारतासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या मुष्टियुद्ध विश्वविजेतेपद स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भुषवण्यासाठी उत्सुक होता. त्यानुसार सर्व गोष्टी करणं भारताला क्रमप्राप्त होतं, पण यजमानपदाची बोली लावताना भारताने सांगितलेली एक रक्कम जमा करावी लागते. ती यजमानपदाची रक्कम (Host Fee) दिलेल्या वेळेत भरण्यास भारत असमर्थ ठरल्याने भारताचे यजमान पदाचे हक्क काढून घेऊन ते आता सर्बियाला देण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा